बांमन झुठा, वेद बी झुठा झुठा बांमन अकेला रे ! पत्थर मुर्ती कुछ नही खाती खाते बांमन चेला रे !
बांमन झुठा, वेद बी झुठा
झुठा बांमन अकेला रे !
पत्थर मुर्ती कुछ नही खाती
खाते बांमन चेला रे !
असं संत रविदास म्हणायचे. ब्राम्हण खोटं बोलून लोकांना लुटायच काम करतो. त्याला आमची लोक लुटारू न म्हणता देवबप्पा म्हणतात कारण ब्राम्हण पंडितांनी आमच्या लोकांच्या बुद्धी भ्रमिष्ट केली आहे, ही खुप मोठी शोकांतिका आहे. ब्राम्हण हा साडेतीन आक्षरी शब्द जरी कानावर पडला तर आठवतात ते प्रबोधनकारांनी उच्चारलेले शब्द कारण ते म्हणतात की, चांगला ब्राम्हण म्हणजे शेणात पडलेला शेंगदाणा आहे, ज्याला तो चांगला वाटत असेल त्यांने तो खुशाल उचलून चघळावा. ज्यांची लायकी बहुजन समाजाच्या पायाजवळ उभे राहायची देखील नाही ते आज आमच्यावर राज्य शासन करू लागले ही खुप मोठी शोकांतिका आहे. काल्पनिक कथांची निर्मिती करून बहुजन समाजाला वेड्यात काढणारा ब्राम्हण वर्ग आज पुरोगामी विचारधारेत काम करणा-या लोकांनी पार भोंगळा केला आहे.
यांच्या कथांच थोतांड पुरोगामी विचारांच्या लोकांनी दहन करण्याच काम करताच या भटांच्या पृष्ठभागात जाळ होताना दिसत आहे. पण या जाळावर एकच रामबाण उपाय महात्मा फुलेंनी सांगितला आहे तो जर भटांनी लवकरात लवकर केला तर ठिक नाहीतर ही विदेशी ब्राम्हण भटांची पिलावळ आमचा बहुजन समाज नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. कारण महात्मा फुले तेव्हाच म्हणालेत की, ब्राम्हण भटांनो तुमची पुराणे तुम्हीच तुमच्या हातानी जाळा नाहीतर, बहुजन समाज जागा झाला तर तुमच्यासकट तुमच्या पुराण ग्रंथांची होळी केल्याशिवाय राहणार नाही.
बहुजन समाजाला स्वर्गाचे लालच आणि नरकाची भिती दाखवून त्यांना लुटण्याच्या ज्यांचा धंदा आहे तेच काम हे भटुकडे करत आहेत. लोकांच्या शिध्यावर जगणारे हे ब्राम्हण भट पुरोहीत आणि त्यांची ब्राम्हण भट विदेशी पिलावळ लोकांच्या बुद्धीत माती कालवत आहेत. पण आमच्या येड्यांना त्याच ब्राम्हण भटांच्या पायाच तिर्थ प्राशन केल्याशिवाय जमत तरी कुठे ? आमची लोक नेमकी भितात तरी कशाला ? सत्य आणि वास्तव बोलण्यास जर तुम्ही भित असाल तर तुमच्यापेक्षा ती गावखेड्यातील शेंबडी पोर तरी बरी !
कारण होळीच्या दिवशी ते ब्राम्हणांच्या पृष्ठभागात बंदुकीच्या गोळीचा आवाज करण्याची भाषा करून ह्या मनुवाद्यांच्या छाताडावर थयथया नाचतात. बहुजन समाज जेव्हा वाणी व लेखणीच्या माध्यमातून विद्रोह करायला लागतो तेव्हा मनु व ब्राम्हणी पिलावळी डोळे पांढरे करू लागतात एवढे मात्र नक्की. म्हणून तर दिनकरराव जवळकर म्हणतात की, १८२७ साली जोतिरावांचा जन्म झाला, जोतिरावांच्या जन्मादिवशीच चिरंजीव परशुरामाला शेवटचा घरडा लागला असेल ! हातापायाला तणावे देऊन परशुरामाने भितीने डोळे वासले असतील !
मनुच्या पिलावळींना समाजाला देण्याइतपत उच्च पदावर कोणी बसवलं ? जर भारतीय राज्यघटना नसती तर देवेंद्र फडणवीस डोळ्याला पाणी लावा म्हणत पुजेतील खारका खोब-याचे गाठोडे बांधत फरार झाले असते. बहुजन समाजाच्या पुढे मतांची भीक मागून निवडूण येणारे देवेंद्र फडणवीस जेव्हा, आपल्या स्वजातीच्या नावाचे देव्हारे माजवून गोडवे गाताना दिसतात.
तेव्हा आम्हाला आठवतात ते आमचे दिनकरराव जवळकर कारण ते म्हणतात की, भट पुढारी स्वार्थी असति ! देशाच्या नांवे वदति ! जातीच्या हिताचे पाहती ! अशा दांभिका ! स्वार्थत्याग बुद्धी द्याया ! भारतीय राज्यघटनेमुळे ब्राम्हण वर्गाला लोकप्रतिनिधी होता आले अन्यथा बसले असते कळकट मळकट हातभर लंगोटी गुंडाळून चोपड्यांना थुका लावत. पण आज लोकांच्या मतावर निवडून आलेले फडणवीस शेणकुडातील शेंगदाणे चघळताना दिसले. कारण दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, मागणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे.
ब्राह्मण समाज काही मागत नाही हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. ब्राह्मण मंडळी समाजात गोडवा निर्माण करतात. मी अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतो. अनेक संघटना काम करत असतात. परंतु या सगळ्यांमध्ये ब्राह्मण संघटनेत अधिक काम होत असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे ही संघटना कोणतीच मागणी करत नसल्याचे ते म्हणाले. (पोलिसनामा २५ फेबु्र. २०२३) ब्राह्मण समाज काही मागत नाही म्हणणा-या देवेंद्र फडणवीसांना सांगावं वाटतं की, ब्राम्हण समाज लोकांच्या घरातील कोरड्या पिठावर जगणारा समाज आहे. पुजेसाठी साहीत्य मागणारे, हे ब्राम्हण पुजा आटोपताच तो सर्व माल भरून घेऊन जातो हे, देवेंद्र फडणवीस यांना माहीत नाही का ? पुजेचा घाट या पोटभ-यांनी आपल्या पोटाची आग मिटवण्यासाठी केला आहे असं म्हटलं तर, आमचं चुकत कुठे ?
ब्राह्मण मंडळी समाजात गोडवा निर्माण करतात म्हणणा-या फडणवीसांना जातीवाद निर्माण करणारे खोले प्रकरण माहीत नाही का ? ब्राम्हण हे समाजात गोडवा निर्माण करत नसून जातीवाद करून दंगल घडवतात हे भीमा कोरेगाव प्रकरणावरून सहज लक्षात येत. परंतू खरं आणि वास्तव ही ब्राम्हण जमात कधीच सांगत नाही. देव धर्माचे खेळ करून दंगलीचे चाळे करणारा ब्राम्हण वर्ग ऐतखाऊ बांडगुळ आहे, म्हणून तर तो गाभण म्हशींसारखी पोट घेऊन फिरताना दिसतो. त्यामुळेच तर दिनकरराव जवळकर म्हणतात की,
धर्मडाव खेळे ! करी भट्टी चाळे ! धर्माची करितो थट्टा !
ऐतखाऊ भट ! आता झाला भ्रष्ट ! यांनी धर्माला लाविला बट्टा !
ब्राह्मण समाजाने नेहमीच लुटण्याचे काम केले आहे. आम्ही बहुजन समाजानी केवळ देण्याचे काम करतो. मागण्याऐवजी देणारे कसे बनावे याबाबत येणाऱ्या पिढीला तयार केले पाहिजे. हीच ब्रह्मोद्योगची अपेक्षा असून याच दृष्टीने याची सुरुवात करण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हणाले की, देशाच्या लोकसंखेच्या तुलनेत ब्राह्मण कमी असतील. परंतु त्यांच्यामध्ये एक क्षमता आहे, समाजरूपी दूधात ब्राह्मणाला मिसळल्यास ते साखरेच्या गोडव्याप्रमाणे काम करतात. (पोलिसनामा २५ फेबु्र. २०२३) फडणवीस साहेब डोक्यावर पडले की काय ? तुम्ही जे बोलतात त्यात काहीतरी तथ्य आहे का ?
ब्राम्हण पुरोहित वर्ग समाजाला काल्पनिक कथा, स्वर्ग नर्क व तिथी पंचांग देण्याचं अन् समाजाला लुटण्याच काम करतो. जो ब्राम्हण वर्ग दुस-यांच्या पिठावर जगतो तो आम्हाला काय घंटा देणार आहे ? ब्राम्हण कमी आहेत म्हणणा-या देवेंद्रजींना सांगावं वाटतं की, दुर्गंधी पसरवणारे किडे कमीच असतात मात्र तेच जास्त घाण करतात त्याच काय ?. ब्राम्हणांची लोकसंख्या वाढविण्यासाठी १९५० च्या ब्राम्हण परिषदेत जे ठराव पास केले. त्या ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठी ब्राम्हणांना ब्रम्हदेवाचा नो ड्यूज घ्यावा लागेल का ? जी मुलगी विदेशात जाऊन जास्त मुल घेऊन येईल तिचा सत्कार करा म्हणणारे ब्राम्हण आपल्या मुलींना संकरीत जनावर बनवू पाहत आहेत ते काय समाजात गोडवा निर्माण करणार ?
समाजरूपी दूधात ब्राह्मणाला मिसळल्यास ते साखरेच्या गोडव्याप्रमाणे नव्हे तर दुधात विष मिसळल्यागत होते. ओ देवेंद्र फडणवीस साहेब ! कुटील कारस्थान करण्यात पटाईत असणारे ब्राम्हण शेणातील किडेच आहेत. होळी दिवशी आमच्या गावखेड्यातील लहान मुले होळी पेटवून होळी रे होळी, पुरणाची पोळी अन् ब्राम्हणाच्या पृष्ठभागात बंदुकीची गोळी अशा घोषणा देत मोठ्याने बोंबलतात. हे झालं आता लहान लेकरांच मग मोठ्या लोकांना ब्राम्हण चांगले असतात का ? असा साधा प्रश्न जरी विचारला तर त्यांच्या तोंडून सहज शब्द निघालात की, ब्राम्हणा इतकी हालकट जात शोधूनही सापडणार नाही.
या लोकांनी दिलेली प्रतिक्रिया ही योग्यच म्हणावी लागेल कारण ब्राम्हण पुरोहीत बहुजन समाजाच्या घरी कधीच जेवत नाही मात्र, तो त्यांच्या घरातील पुजेसमोर ठेवलेले खारीक खोबरे ढिग अन् तुपाचे डब्बे घरी घेऊन जातो. कारण यमनाजी गमनाजी ह्या गरीबांच्या घरातील पीठावरच तर जगते म्हणून त्यांची पोटे गाभण म्हशीसारखी फुगलेली आहेत. शेतात पांढरा चुना लावून बनवलेल्या देवासमोर कुत्रे अन् गर्दी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या मंदीरातील देवासमोर भटच असतो.
शेतातील त्या पांढ-या गोठ्यासमोर ब्राम्हण बसला तर काय तो केळं खाईल का ? ज्याठिकाणी दक्षिणा तिथेच भट आपला कार्यक्रम लावतो म्हणूनच की काय, देवेंद्र फडणवीस म्हणतात, “ब्राह्मण समाजाचा कार्यक्रम नेहमी योग्य ठिकाणीच होतो. (लोकसत्ता २६ फेबु्र. २०२३) ब्राम्हणांचा कार्यक्रम योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी लागण्यास वेळ लागणारच नाही ओ देवेंद्र फडणवीस साहेब ! पण आमचा बीबीसी समाज मनोरुग्ण आहे, त्यामुळे तुमचे कार्यक्रम व्यवस्थित पार पडत आहेत.
बहूजन समाज जागा झाल्यास तुमच्या भटांचा कार्यक्रम कसा लागतो हे, एकदा कसबा विधानसभा निवडणुकीत ब्राम्हणांचे नेते व ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना पडलेल्या मतावरून सहज लक्षात येईल. ब्राम्हण हे नालायकच आहेत अस ब्राम्हणाला झापताना मा. अमोल मिटकरी म्हणाले होते. तरुणांनो ब्राम्हण ही जात किती विकृत आहे हे समजून घ्यायचं असेल तर दिनकरराव जवळकर व प्रबोधनकार ठाकरे यांचं साहीत्य वाचा कारण दिनकरराव जवळकर म्हणतात की, ब्राम्हण लोक ब्रम्हदेवाच्या ओकारी पासून झालेले असोत किंवा जुलाबापासून झालेले असोत, त्यांची जन्मताच अशी वाकडी शेपटी असते, की ती तापवलेल्या लाल नळकांडीत घातल्यावांचून करचळणार नाही.
त्यामुळे शेवटी आमच्या बहुजन समाजाला सांगावं वाटतं की, ब्राम्हण समाजातील नेते पुढारी हे त्यांच्या ब्राम्हण समाजाचे गोडवे गाऊन त्यांचा उदो उदो करतात मात्र तुमचं काय ? कोणताही ब्राम्हण हा सर्व जाती धर्माचा आदर न करता जाती जातीत तेढ निर्माण करून दंगल कशी घडवता येईल याचं एका गोष्टीसाठी दिवसरात्र एक करत असतो, त्याच उत्तम उदाहरण म्हणजे तो आंबाफेम ब्राम्हण मनोहर कुलकर्णी. आमच्या बहुजन समाजाने आता ब्राम्हणांच्या या मनुवादी जाळ्यात न अडकता त्यांच्या टिर्रीवर पायतानाचे फटके देऊन गावकुसाच्या बाहेर हुसकावून दिले पाहीजे, नाहीतरी ब्राम्हण इथले आहेत तरी कुठे ?
हे विदेशी ब्राम्हण भडवे आमच्या बहुजन समाजाला कमी अन् मायमा-या, स्वतःच्या मुलीसोबत लग्न करणारे हे ब्राम्हण स्वतःला उच्च काय म्हणून समजत असतील ? कळकट मळकट कपडे परिधान करून बसलेले हे ब्राम्हण आमच्या लोकांच्या हातावर दही साखरेचे आंबटचीळ पंचामृत देऊन पैसे लुटतात हे आमच्या लोकांना माहीतच होतं नाही कारण तो आबंटचीळ पंचामृत प्राशन करून डोक्याला तळहात पुसत बसतो म्हणून तर सारा सत्यानाश आहे. आमचा बहुजन समाज ब्राम्हणी षंढयत्र जोपर्यंत समजून घेणार नाहीत तोपर्यंत आंबटचीळ पंचामृताशिवाय त्याच्या हातात काहीही मिळणार नाही त्यामुळे वेळीच सावध व्हा...!
नवनाथ रेपे
मो. - ९७६२६३६६६२
PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.