×

२३ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ४ हजार ५०० हून अधिक प्राध्यापक पदे रिक्त

Published On :    7 Aug 2022
साझा करें:

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची माहिती



नवी दिल्ली: देशातील २३ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ४ हजार ५०० हून अधिक प्राध्यापक पदे रिक्त आहेत. शिक्षण मंत्रालयाने राज्यसभेत ही माहिती दिली आहे. त्यामुळे या जागा केव्हा भरणार असा सवाल निर्माण झाला आहे.


खरगपूरमध्ये ७९८ आणि मुंबईमध्ये ५१७ प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत, जी देशातील इतरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मद्रासमध्ये ४८२ प्राध्यापक पदेही रिक्त आहेत. एकूण ४ हजार ५९६ प्राध्यापक पदे रिक्त आहेत. 


केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी सांगितले की, ही रिक्त पदे भरणे ही एक सतत प्रक्रिया आहे आणि आयआयटी जाहिराती जारी करतात, ज्या सर्व उमेदवारांसाठी वर्षभर खुल्या असतात. शिक्षण मंत्रालयाने सर्व आयआयटींना ही रिक्त पदे भरण्यासाठी मिशन मोडमध्ये विशेष भरती मोहीम सुरू करण्याची विनंती केली आहे आणि बहुतेक संस्थांनी प्रक्रिया सुरू केली आहे.


आयआयटी धनबाद (४४६ पदे), रुरकी (४१९ पदे), कानपूर (३८२ पदे) आणि गुवाहाटी (३०७ पदे) आहेत. सर्व जुन्या आयआयटीमध्ये ३०० हून अधिक जागा रिक्त आहेत. याशिवाय, जोधपूरमध्ये १३८, भुवनेश्‍वरमध्ये ११४, हैदराबादमध्ये ११३ आणि पटनामध्ये ९७ जागा रिक्त आहेत. आयआयटी दिल्लीमध्ये ५२, आयआयटी तिरुपतीमध्ये १५ आणि आयआयटी पलक्कडमध्ये २७ पदे रिक्त आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रीय महापरिवर्तन मोर्चाची स्थापना, 32 प्रादेशिक पक्
महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची
बँकांपासून ते गॅस सिलेंडरपर्यंत पुन्हा सर्वसाामान्यां
ठाणे जिल्हयात कुपोषित बालकांची संख्या वाढली, तर ऑगस्ट 2023
जन्माचा दाखला देशभरात महत्त्वाचा पुरावा, आता आधार कार्ड,
साता़रात इ.स. १९१९ पर्यंत शिवाजी महाराजांची वाघ नखे असल्
भाजपा सरकार लवकरच बुडणार, आरएसएस संघटना आणि भाजपा सरकारच
भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने कर्ज काढून जन
भाजपा नेत्यांची 80 टक्के भडकाऊ व जातीयवादी वक्तव्ये आणि ध
विदर्भ व मराठवाड्यात 28 लाख लोकांना पैसे घेऊन ओबीसी जात प्
जगात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता, युुनोला युद्ध थांबवण्
नेत्यांकडून मुस्लिम द्वेषात व मुस्लिम धर्माविषयी वादग्
नथूराम गोडसेंचा अखंड भारताचा विचारच भारतीयांच्या मनात
देशातील तरुणांना तुमची स्वप्ने नको आहेत, त्यांच्या हाता
महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या सरकारकडून जाणुनबुजून स
2 वर्षात डेंग्यूच्या आजाराने 600 मृत्यू, तर 4 लाख लोकांना डे
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीचेे 2 प्लांट बंद कर
शिरूर तालुक्यातील जांबूत येथील घरकूल घोटाळा प्रकरणी बह
भारत देशात बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, नाहीतर निवडणूक आ
आरएसएस या आतंकवादी संघटनेचा प्रमुख विदेशी ब्राम्हण मोह
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper